भारत टॅक्सीची सुरुवात

भारतातील टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा क्षेत्रात आजवर ओला (Ola) आणि उबर (Uber) या खासगी कंपन्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता या एकाधिकाराला थेट आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवी, सहकारी तत्त्वावर आधारित राईड-हेलिंग सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. भारतातील शहरी आणि निमशहरी भागांमध्ये प्रवासासाठी टॅक्सी सेवा हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग […]
अमेरिका भारत कराराचे जागतिक परिणाम..!

२ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली. Americaचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये नव्या व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होताच जागतिक बाजारपेठेत, राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चेचा भडका उडाला.या कराराची घोषणा करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २५ टक्के […]
केंद्रीय अर्थसंकल्प तुमच्या जीवनावर असा परिणाम करणार..!

दरवर्षी १ फेब्रुवारीला भारताचं Budget सादर होतं आणि त्याची चर्चा टीव्ही, मोबाईल आणि वर्तमानपत्रांमध्ये सुरू होते. पण अनेक सामान्य नागरिकांना एक प्रश्न नेहमी पडतो हे Budget नेमकं आहे तरी काय? आणि त्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो?२०२६ चं Budget लक्षात घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपण कोणताही आर्थिक शब्दांचा गुंता न करता, अगदी सोप्या […]
UGC च्या नवीन गाईडलाईन्स नेमक्या कशासाठी?

UGC च्या गाईडलाईन्स मध्ये इक्विटी सेल, NET आधारित PhD प्रवेश, ड्युअल डिग्री, भारतीय भाषांना प्राधान्य आणि संशोधनातील AI वापरासंबंधी नियमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने 2024–26 या शैक्षणिक कालावधीसाठी जाहीर केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ प्रशासकीय सुधारणा नाहीत, तर भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेच्या सामाजिक भूमिकेवर परिणाम करणारी पावले आहेत. या […]
अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार..!

Black Box टेकनॉलॉजी च्या आधारे अजित पवार यांच्या विमान अपघाताचं खरं कारण समजणार. काल अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तेव्हापासून अपघात कसा झाला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते हा निव्वळ अपघात आहे. तर काही जण याला राजकीय रंग देऊ लागलेत. मात्र आता Black Box टेकनॉलॉजी च्या आधारे […]
महाराष्ट्राच्या राजकरणातील अजित पर्वाचा अंत..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन..! महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर कायम चर्चेत असतात. निर्णयांमुळे, वादांमुळे, भाषेमुळे आणि सत्तेतील हालचालींमुळे. Ajit Pawar हे असंच एक नाव होतं. कुणासाठी ते विकासाचा चेहरा होते, कुणासाठी वादग्रस्त नेता तर कुणासाठी सत्तेसाठी काहीही करणारा राजकारणी. पण एक […]
या पंधरा जणांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..!

नुकत्याच दोन हजार सव्वीसच्या जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल पंधरा दिग्गजांची नावं झळकली. Padma Shri, Padma bhushan आणि Padma Vibhushan हे पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, विज्ञान, समाजसेवा, आरोग्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कार २०२६च्या […]
2025 मधील महत्वाच्या सरकारी योजना – केंद्र आणि राज्य योजनांची संपूर्ण ओळख

सरकारी योजना 2025 – केंद्र व राज्य योजनांची संपूर्ण माहिती (सोप्या भाषेत) 2025 मध्ये केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या कल्याणकारी योजना राबवत आहेत. काही योजना अनेक वर्षे चालू आहेत, पण 2024–25 दरम्यान त्यात बदल, विस्तार किंवा नवे लाभ जोडण्यात आले आहेत. अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने ते पात्र असूनही फायदा घेऊ शकत नाहीत. […]
National Pollution Control Day 2025; to spread awareness about the problem caused by increasing pollution.

National Pollution Control Day 2025: Date, History, Significance, Objectives and Key Facts राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस; स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे ! भारताचा नकाशा पाहिला, की शहरांचे चमकणारे दिवे आणि उद्योगांच्या उंच चिमण्या, उंच इमारती आपल्याला दिसतात. पण या उजेडांच्या मागे एक गडद सावली दडलेली आहे, ते म्हणजे प्रदूषण. हाच विषय लोकांच्या मनात कायम जागा […]
Rising Cases of Marriage Fraud: Why Divorce Happens So Soon After Weddings | विवाह फसवणूक का वाढतेय?

Rising Cases of Marriage Fraud: Why Divorce Happens So Soon After Weddings | विवाह फसवणूक का वाढतेय? विवाह फसवणुकीची वाढ — कारणं, परिणाम आणि उपाय (Marriage Fraud in India) आजकाल लग्न दोन कुटुंबांचा सोहळा असला तरी त्याच्या मागे अनेक वास्तवं दडलेली असतात. Marriage Fraud, Quick Divorce, आणि Early Breakups ही प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसत […]