Dharmendra Deol Death: Remembering Bollywood’s Immortal ‘He-Man’ Action Star | Tribute

Dharmendra Deol Death: The Immortal ‘He-Man’ of Hindi Cinema धर्मेंद्र देओल: हिंदी सिनेमाचा अजरामर ‘ही-मॅन’ भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार पाहिले, पण काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पलीकडे जाऊन चिरंतन बनतात. धर्मेंद्र देओल हे या काळातील कलाकारांपैकी एक. त्यांच्या चेहऱ्यातला प्रामाणिकपणा, स्क्रीनवरील रुबाब, रोमँसची नैसर्गिकता आणि अॅक्शनमधील दमदार उपस्थिती या सगळ्यांनी त्यांना ‘हिंदी सिनेमाचा ही-मॅन’ हा किताब […]
Smriti Mandhana’s Father Suffers Heart Attack, Wedding With Palash Muchhal Postponed

भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने स्वतःचा विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय का घेतला ? महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेली मराठी तरुणी स्मृती ही भारताची सर्वात विश्वासार्ह आणि सुसंगत फलंदाज मानली जाते. आपल्या मोहक टाइमिंगसाठी आणि कव्हर-ड्राईव्हसाठी ओळखली जाणारी स्मृतीने १६व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले. तडफदार पण सुसंस्कृत खेळशैली, सातत्य, आणि शांत स्वभाव […]
Seen Girija Oak’s Viral Photo? Here’s The Real Story Behind It !

निळ्या साडीतील फोटोमुळे रातोरात बनली नॅशनल क्रश, कोण आहे मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ? साधेपणातलं सौंदर्य आणि सालस छबी साया वैशिष्ट्यांमुळं मराठीमोळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले ही ‘नवी नॅशनल क्रश’ म्हणून सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. एका मुलाखतीमुळं चर्चेत आलेली गिरीजा सध्या सोशल मीडियावर ‘बेब्स’ म्हणून व्हायरल झाली आहे. तिचे फोटो, तिची ग्रेस आणि तिचं व्यक्त होण्यातला सहजपणा […]
World Television Day ! Meaning, Significance and Celebration

World Television Day ! Meaning, Significance and Celebration टेलिव्हिजन दिवस कधी साजरा केला जातो ? काय आहे महत्व ! सध्याच्या जगात टेलिव्हिजनला जीवनात मोठं महत्व आहे. टेलिव्हिजन हे लोकांमध्ये प्रगल्भ विचार, मनोरंजन, आणि जागरूकता निर्माण करत असतो. यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला आहे. त्यामुळे टेलिव्हिजन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला […]
How Does the Winter Season Raise the Risk of Kidney Stones?

Do you know that you are at Greater Risk for Kidney stones in winter? हिवाळ्यात मुतखड्याचे प्रमाण जास्त का ? काय आहे कारण ? लक्षणं कोणती ? हिवाळा जितका आल्हाददायक तितकाच काहींसाठी समस्यांनी भरलेला. काहींना त्वचेच्या समस्या काहींना संधिवाताच्या इ. या समस्यांपैकी एक म्हणजे किडनी स्टोन, ज्यामुळे या हंगामात अनेकदा जास्त त्रास होतो. मानवी जीवनशैलीतील […]
Rani Laxmibai : The Warrior Queen of Jhansi !

Rani Laxmibai : The Warrior Queen of Jhansi ! “Then fell the Tigress Great ,They many, she alone” मी माझी झाशी देणार नाही.., स्वातंत्र्याची जाज्वल्य ज्योत म्हणजे राणी लक्ष्मीबाई ! भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अनेक वीरपुरुष आणि वीरांगनांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी वेचले, परंतु यांतील सर्वांत तेजस्वी व प्रेरणादायी नाव म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यांचे धैर्य, […]
Special Intensive Revision (SIR): मतदार यादी सुधारण्याची सोपी प्रक्रिया

Special Intensive Revision (SIR): मतदार यादी स्वच्छ करण्याची सखोल प्रक्रिया — सोप्या भाषेत समजून घ्या लोकशाहीमध्ये निवडणूक म्हणजे लोकांचा थेट सहभाग. पण निवडणूक तेव्हाच सुरळीत चालते, जेव्हा मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असते. भारतात मोठी लोकसंख्या, सतत होणारे स्थलांतर, मृत व्यक्तींची नावे अनेक वर्षे यादीत राहणे किंवा एका नावाची दोन–तीन वेगवेगळ्या बूथवर नोंद अशी अनेक […]
India Ranks 2nd After Mexico In Office Romances; Study Reveals

Office Romances made India Rank Second in world. ऑफिस अफेअरमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर; धक्कादायक माहिती आली समोर भारत देश सध्या सर्वच गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. कोणत्याही गोष्टीत मागे न राहणारा आपला भारत देश प्रेम प्रकरणांमध्ये कसा काय मागे राहणार आहे. एरवी ऑफिस अफेअरची फक्त चर्चा असायची, आता मात्र हीच चर्चा सत्यात उतरली आहे. ऑफिसमधील प्रेमप्रकरणांची […]
संत ज्ञानेश्वर महाराज माऊली संजीवन समाधी सोहळा आळंदी – भक्ती, इतिहास आणि वारकरी परंपरेचा अविभाज्य उत्सव

महाराष्ट्राची ओळख म्हणजे संतांची भूमी. या भूमीने अनेक संत, महंत, भक्त आणि योगी घडवले.त्यात ज्ञानेश्वर माऊलींचे नाव म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत रूप.दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या सुमारास आळंदी नगरीत लाखो वारकरी एकत्र येतात. कारण त्या दिवशी असतो माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा पवित्र क्षण.या दिवशी संपूर्ण आळंदी भक्तीमय होते; प्रत्येक घरी, प्रत्येक मनात एकच ध्वनी घुमतो – “ज्ञानोबा माऊली, […]
धर्मांतर आणि वास्तव: जबरदस्ती, कायदे आणि सामाजिक संघर्ष

धर्म म्हटलं की आपल्या मनात श्रद्धा, तत्त्वज्ञान, सांस्कृतिक वारसा आणि आत्मिक ओढ यांचा संगम येतो. पण “धर्मांतर” या शब्दामध्ये फक्त धार्मिक प्रवृत्तीच नाही तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, तिच्या ओळखीचा आणि सामाजिक मूल्यांचा मोठा पैलू आहे. आजच्या भारतात धर्मांतराचा मुद्दा केवळ व्यक्तिनिहाय नसून राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक वादग्रस्त विषयही ठरत आहे. येथे आपण धर्मांतराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते […]