अमेरिका भारत कराराचे जागतिक परिणाम..!

२ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली. Americaचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये नव्या व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होताच जागतिक बाजारपेठेत, राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चेचा भडका उडाला.या कराराची घोषणा करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २५ टक्के […]
केंद्रीय अर्थसंकल्प तुमच्या जीवनावर असा परिणाम करणार..!

दरवर्षी १ फेब्रुवारीला भारताचं Budget सादर होतं आणि त्याची चर्चा टीव्ही, मोबाईल आणि वर्तमानपत्रांमध्ये सुरू होते. पण अनेक सामान्य नागरिकांना एक प्रश्न नेहमी पडतो हे Budget नेमकं आहे तरी काय? आणि त्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो?२०२६ चं Budget लक्षात घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपण कोणताही आर्थिक शब्दांचा गुंता न करता, अगदी सोप्या […]
अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार..!

Black Box टेकनॉलॉजी च्या आधारे अजित पवार यांच्या विमान अपघाताचं खरं कारण समजणार. काल अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तेव्हापासून अपघात कसा झाला याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते हा निव्वळ अपघात आहे. तर काही जण याला राजकीय रंग देऊ लागलेत. मात्र आता Black Box टेकनॉलॉजी च्या आधारे […]
महाराष्ट्राच्या राजकरणातील अजित पर्वाचा अंत..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन..! महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर कायम चर्चेत असतात. निर्णयांमुळे, वादांमुळे, भाषेमुळे आणि सत्तेतील हालचालींमुळे. Ajit Pawar हे असंच एक नाव होतं. कुणासाठी ते विकासाचा चेहरा होते, कुणासाठी वादग्रस्त नेता तर कुणासाठी सत्तेसाठी काहीही करणारा राजकारणी. पण एक […]
लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या Ganeshotsav च्या देखाव्याला मान मिळणार..! भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ एक राष्ट्रीय सण नसून देशाच्या विविधतेतील एकतेचं, सांस्कृतिक वैभवाचं आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथ लाल किल्ला परिसर येथे होणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतं. या संचलनात देशातील विविध राज्ये आपापली […]
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी!

सध्या मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या बिहार भवनावरून संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू आहे…! “पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी!” ही ओळ आज केवळ कविता किंवा घोषणा राहिलेली नाही, तर ती मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वास्तव दर्शवते. अलीकडेच मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मग मराठी माणसाचं काय? सध्या […]
Bihar’s Political Journey: From Jungle Raj to Development

भारताच्या पूर्वेकडील बिहार राज्याने गेल्या तीन दशकांत राजकारण, सामाजिक परिवर्तन आणि विकासाचा लांब प्रवास केला आहे. एकेकाळी “जंगलराज” म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आज विकासाच्या चर्चा करताना दिसतो. पण या प्रवासात काही बदल झाले असले, तरी आव्हाने अजूनही कायम आहेत. प्राचीन काळात हा प्रदेश मगध साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमुळे बिहार […]