रणपती शिवराय : शौर्य, स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रणधर्म.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित Ranpati Shivaray चा प्रीमियर सोहळा काल मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठी सिनेमा जेव्हा इतिहासाकडे पाहतो, तेव्हा तो केवळ भूतकाळ दाखवत नाही, तर वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्यासाठी प्रेरणा देतो. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित “Ranpati Shivaray” हा चित्रपट म्हणजे याच प्रेरणेचा, शौर्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा भव्य आविष्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या पर्वावर […]
जय हिंद, जय महाराष्ट्र..!

स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट Balasaheb Thackeray यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन..! वाचा आणि शांत बसा..! हे वाक्य म्हणजे Bal Thackeray यांची शैली, विचारसरणी याचं प्रतीक आहे. झोपलेल्या मराठी माणसाला झोपेतून जागं करण्यासाठी Balasaheb Thackeray म्हणाले होते वाचाआणिशांतबसा..! पण मुळात आपल्यावर आणि मराठी माणसावर होणारा अन्याय बघून Balasaheb Thackeray कधीच शांत बसले नाहीत. त्यांनी अन्यायाच्या, असत्याच्या आणि […]
कुंभमेळा : इतिहास, आध्यात्म आणि आधुनिक व्यवस्थापन | एक व्यापक दृष्टिकोन

कुंभमेळा — आस्था, इतिहास आणि आधुनिक सामर्थ्य भारतीय संस्कृतीत काही उत्सव आहेत जे केवळ धार्मिक आस्थेचे प्रतिक नाहीत, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहेत. कुंभमेळा हा त्यापैकी सर्वात भव्य आणि विस्तारामध्ये विशेष महत्त्वाचा आहे. जेव्हा लाखो भक्त पवित्र नदीच्या काठावर एकत्र येतात, तेव्हा ती केवळ एक धार्मिक सभा नसून भारताच्या इतिहासाचा, आस्था प्रवाहाचा […]
पु. ल. देशपांडे जयंती: ‘भाईं’चे साहित्य, विनोद आणि जगण्याची कला

पु. ल. देशपांडे : हसता हसता जगण्याची कला शिकवणारा व्यक्तिमत्त्व एखादा माणूस जेव्हा हसतो, तेव्हा तो क्षणभर तरी आपल्या साऱ्या दुःखांवर मात करतो…आणि हेच हसणं, जगण्याचं सर्वात मोठं औषध आहे. हे औषध आपल्याला ज्यांनी दिलं, ते म्हणजेच आपले लाडके पु. ल. देशपांडे. विनोद, व्यंग, संगीत, साहित्य आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व! […]
150 Years of Vande Mataram!

वंदे मातरम्…150 वर्षांचा भारताचा अभिमान असलेलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम्… अंगावर काटा आणणारे हे दोन शब्द नाही तर भारताच्या अभिमानाची आठवण करून देणारे प्रेरणादायी शब्द आहेत. वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. मात्र या शब्दांची थरथर आजही तशीच आहे. वंदे मातरम हे फक्त गीत नाही तर भारत मातेच्या एकतेचा संदेश देणार गीत आहे. […]
Maharani Tarabai Punyatithi !

Who was Maharani Tarabai? महाराणी ताराबाई यांचा इतिहास नेमका काय आहे ? सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासाठी साक्ष देतात. महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तेव्हा यामध्ये स्त्रियांचा देखील सहभाग होता. अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका आणि शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी महाराणी […]
Bihar’s Political Journey: From Jungle Raj to Development

भारताच्या पूर्वेकडील बिहार राज्याने गेल्या तीन दशकांत राजकारण, सामाजिक परिवर्तन आणि विकासाचा लांब प्रवास केला आहे. एकेकाळी “जंगलराज” म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आज विकासाच्या चर्चा करताना दिसतो. पण या प्रवासात काही बदल झाले असले, तरी आव्हाने अजूनही कायम आहेत. प्राचीन काळात हा प्रदेश मगध साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमुळे बिहार […]
A Complete Guide to the Model Code of Conduct for Maharashtra Civic Elections

A Complete Guide to the Model Code of Conduct for Maharashtra Civic Elections The Maharashtra State Election Commission (SEC) on Tuesday issued a detailed Code of Conduct for the upcoming local body elections across the state, bringing all municipal corporations, municipal councils, Nagar panchayats, zilla parishads and panchayat samitis under the purview of the model code. The […]
Marathi Rangbhumi Din 2025: 3 Reasons Why It’s Maharashtra’s Invaluable Cultural Heritage

मराठी नाट्यकलेचा सांस्कृतिक वारसा जपणारा मराठी रंगभूमी दिन ! महाराष्ट्र राज्यात मराठी रंगभूमी दिनाला मोठे महत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी कलाकार, नाट्यकर्मी आपली कला सादर करत हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात.मराठी रंगभूमी दिन दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रातील रंगभूमी आणि […]