महाराष्ट्राच्या राजकरणातील अजित पर्वाचा अंत..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन..! महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर कायम चर्चेत असतात. निर्णयांमुळे, वादांमुळे, भाषेमुळे आणि सत्तेतील हालचालींमुळे. Ajit Pawar हे असंच एक नाव होतं. कुणासाठी ते विकासाचा चेहरा होते, कुणासाठी वादग्रस्त नेता तर कुणासाठी सत्तेसाठी काहीही करणारा राजकारणी. पण एक […]
या पंधरा जणांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..!

नुकत्याच दोन हजार सव्वीसच्या जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल पंधरा दिग्गजांची नावं झळकली. Padma Shri, Padma bhushan आणि Padma Vibhushan हे पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, विज्ञान, समाजसेवा, आरोग्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कार २०२६च्या […]
लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या Ganeshotsav च्या देखाव्याला मान मिळणार..! भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ एक राष्ट्रीय सण नसून देशाच्या विविधतेतील एकतेचं, सांस्कृतिक वैभवाचं आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथ लाल किल्ला परिसर येथे होणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतं. या संचलनात देशातील विविध राज्ये आपापली […]
जय हिंद, जय महाराष्ट्र..!

स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट Balasaheb Thackeray यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन..! वाचा आणि शांत बसा..! हे वाक्य म्हणजे Bal Thackeray यांची शैली, विचारसरणी याचं प्रतीक आहे. झोपलेल्या मराठी माणसाला झोपेतून जागं करण्यासाठी Balasaheb Thackeray म्हणाले होते वाचाआणिशांतबसा..! पण मुळात आपल्यावर आणि मराठी माणसावर होणारा अन्याय बघून Balasaheb Thackeray कधीच शांत बसले नाहीत. त्यांनी अन्यायाच्या, असत्याच्या आणि […]
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी!

सध्या मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या बिहार भवनावरून संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू आहे…! “पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी!” ही ओळ आज केवळ कविता किंवा घोषणा राहिलेली नाही, तर ती मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वास्तव दर्शवते. अलीकडेच मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मग मराठी माणसाचं काय? सध्या […]